Skip to content
महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या पाऊस पडतो – प्रतिरोध रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे –जळगांव, धुळे, नंदुरबार महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती – माडीया गोंड सातपुडा पर्वतातील किल्ले – गाबिलगड, नर्नाळा संजय गांधी राष्ट्रीय उद्दयान नदीचे काठावर आहे – कोरकू मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला म्हणतात – ढाकण कोलखास सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर – बैराट शिखर एदलाबादचे नवीन नांव कय आहे – मुक्ताईनगर कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते – ६ भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर – नागपूर मराठावाडा पुर्वी कोणत्या राज्यात होता – निजामाचे महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग – धुळे – कोलकत्ता पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ समुद्राचे काठी वाढणारी वनस्पती कोणती – सुंद्री सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड ‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद) चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध –हुपरी (कोल्हापुर) औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा महाराष्टातील पहिला साक्षर जिल्हा – सिंधुदुर्ग बुलढाणा शहराचे जुने नांव होते – भिल्लठाणा महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा वाशिम शहराचे जुने नांव होते – वत्सगुल्म घारापूरी “एलेफंटा केव्हज” कोठे आहे –उरण (रायगड) महाराष्टातील तांदळाची प्रमुख बाजारपेठ – तुमसर “गणपतीपुळे” पर्यटनस्थळस कोठे आहे – रत्नागीरी रायगडमधील पेशव्यांचे मूळ गांव – श्रीवर्धन लागडी रंगीत खेळणीसाठी प्रसिद्ध – सावंतवाडी (सिंधुदुर्ग) ब्रम्हदेशाचा थीबा राजाचा राजवाडा – रत्नागीरी महाराष्ट्राचा भूगोल नोट्स आई भवानीचे मंदिर जिल्ह्यात आहे – उस्मानाबाद पंढरपूर तीर्थक्षेत्र जिल्ह्यात आहे – सोलापूर पुणे शेअर बाजाराची स्थापना – १९८२ तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण –अक्राणी (नंदूरबार) दुधा-तुपाचा जिल्हा कोणता आहे – धुळे औरंगजेब बादशाहाची कबर – खुल्दाबाद (औरंगाबाद) समर्थ रामदास स्वामीचे जन्मगाव – जांब (जालना) बुलढाणा जिल्हा नद्दाचे खोऱ्यात आहे – पुर्णा – वैनगंगा नागपूरमधील “कन्हान” उद्दोगाशी निवडीत आहे – कोळसा माहाराष्टातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा – चंद्रपूर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी – मुंबई महाराष्ट्रात एकूण बंदरे किती आहेत – ४.९ महाराष्टाची सांस्कृतिक राजधानी – पुणे स्वामी समर्थांची समाधी – अक्कलकोट (सोलापूर) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी – कोल्हापूर महाराष्ट्राची राजभाषा कोणती – मराठी (१९६५) शनी मंदीर कोठे आहे – शनी शिंगणापूर (नगर) मराठी चित्रपटनगरी कोठे आहे – कोल्हापूर महाराष्ट्राचा दक्षिण – उत्तर विस्तार –७०० कि.मी. “ओरोस बुदुक” ठिकाण जिल्ह्याचे आहे – सिंधुदुर्ग महाराष्ट्राचा पूर्व – पश्चिम विस्तार –८०० कि.मी. “खामगांव” मुख्य ठिकाण जिल्ह्याचे आहे – बुलढाणा रायगड जिल्ह्याचे पुर्वी कोणते नांव होते – कुलाबा “अलिबाग” मुख्य ठिकाण जिल्ह्याचे आहे – रायगड महाराष्आत प्रथम किती जिल्ह्याची निर्मिती झाली – २६ लागवडीखालील सिंचनक्षेत्र किती आहे – १६% छ. शिवाजी (प्रिन्स ऑफ वेल्स) म्युझियम – मुंबई जंगल (वनाखाली) क्षेत्र किती आहे – २१% समाजसेवक अण्णा हजारेचे गांव – राळेगणसिद्धी (नगर) जहाजे बांधण्याचा कारखाना – माझगांव डॉक (मुंबई) पोष्टकार्ड/तिकीटे छापण्याचा कारखाना – नाशिक हापूस आंबा सर्वाधिक जिल्ह्यात होतो – रत्नागिरी महाराष्ट्रात वाऱ्यामुळे पाऊस पडतो – नेऋत्य मोसमी हत्तीरोग संशोधन संस्था कोठे आहे – वर्धा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहेत – ५ हरिणांसाठी – “सागरेश्वर उद्दान” कोठे आहे –सांगली अखंड शिल्पातले “कैलास मंदिरे” – वेरुळ (औरंगाबाद) मँगनीजचे साठे मोठया प्रमाणात आहेत – भंडारा डांबर निर्मितीचे कारखाने – नागपूर, चंद्रपूर महाराष्ट्रात खनिजांचे समृद्ध साठे कोठे आहेत – विदर्भ “बॉम्बे हाय” ते उत्पादन कधी सुरु झाले – १९७३ कच्चे लोखंड जास्त कोठे तयार होते – नागपूर भारतातील औद्दोगिकदृष्टया प्रगत राज्य – महाराष्ट्र कोयना जलविद्दुत प्रकल्प कोठे आहे – नाशिक डिझेल इंजिनचे सर्वाधिक कारखाने – कोल्हापूर चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे – नाशिक गुळांची मोठी बाजारपेठ कोठे आहे – कोल्हापूर सर्वाधिक कागद कारखान – बल्लापूर (चंद्रपूर) महाराष्ट्रात एकूण कापड गिरण्या आहेत – १०४ महाराष्ट्राचा भूगोल नोट्स महाराष्ट्र एक्स. दरम्यान धावते – गोंदिया – कोल्हापूर कापसासाठी मोठी प्रसिद्ध बाजारपेठ – अमरावती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय – पुणे पांढऱ्या सोन्याचा जिल्हा (कापूस) कोणता – यवतमाळ महाराष्ट्र सामाजिक वनिकरणची स्थापना – १९८२ “तोडा” आदिवासी जमात पर्वतात आहे – निलगिरी कोकणातील सौर ऊर्जा जिल्हा कोणता – औरंगाबाद महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग – ६ + १ महाराष्ट्रातील सौर ऊर्जा जिल्हा कोणता – सातारा “शिवनेरी” किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे – पुणे चंद्रपूरपेक्षा अधिक जंगलमय जिल्हा – गडचिरोली ५२ दरवाज्याचे शहर कोणते – औरंगाबाद महाराष्ट्राचे प्रमुख खाद्द पीक कोणते – ज्वारी काजू फळासाठी प्रसिद्ध ठिकाणी –मालवण (सिंधुदूर्गस) विदर्भाचे प्रवेशव्दार जिल्ह्यास म्हणतात – बुलढाणा जलसिंचन अभियांत्रिकी संशोधन संस्था – नाशिक “सात बेटांचे शहर” शहराला म्हणतात – मुंबई “राजा केळकर वस्तुसंग्रहालय” कोठे आहे – पुणे “प्रशासन विकास प्राधिकरण” कोठे आहे – पुणे शासकीय खार परिक्षण प्रयोगशाळा – वडाळा (मुंबई) पेशव्यांच्या राजधानीचे शहर – पुणे “सैन्ट्रल इन्स्टिटयूट फॉर कॉटन रिसर्च सेंटर – नागपूर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय – सातारा रामटेक शहर पर्वतावर बसले आहे – रामगिरी महादेव डोंगररांगा जिल्ह्यात आहेत – सातारा चुनखडी कोणत्या प्रकारचा खडक आहे – स्तरीत महाराष्ट्रातील १००% साक्षर जिल्हा – सिंधुदूर्ग “नळदुर्ग” किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे – उस्मानाबाद महाराष्ट्रात उपग्रह संदेशवहन केंद्र कोठे आहे – आर्वी (पुणे ) “बाहुबली” जैनांचे तीर्थस्थान कोठे आहे- कोल्हापूर सांताक्रूझ राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे – मुंबई भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे – मुंबई जसलोक रिसर्च सेंटर (हॉस्पिटल) % मुंबई ॲटोमिक पॉवर प्लँट कोठे आहे – तारापूर (ठाणे) सर्वात जुने दैनिक – बॉम्बे समाचार (१८८२) फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयुट – पुणे मृत ज्वालामुखीचा पर्वतीय प्रदेश –अजिंठा टेकडया कापूस एकाधिकार योजनेचे जनक –वसंतराव नाईक ३५ जिल्ह्याची विभागणी किती विभागात आहे – ०४ मराठी रंगभूमीची गंगोत्री कोणती – मुंबई “गाविलगड” किल्ला कोठे आहे – चिखलदरा छ. शिवाजी महाराजांची राजधानी – रायगड निजामांची राजधानी कोणती – अहमदनगर देवगीरीचा किल्ला कोठे आहे –दौलताबाद (औरंगाबाद) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते – (नागपूर) “मुंबईची परसबाग” शहरास म्हणतात – नाशिक महाराष्ट्रात किती “पठारी प्रदेश” आहेत – ०३ महाराष्ट्राचा भूगोल नोट्स महाराष्ट्राचा भूगोल नोट्स धरमतर व राजापूरची खाडी जिल्ह्यात आहे – रायगड महाराष्ट्रात किती “पाणलोट क्षेत्र” आहेत – ०५ महाराष्ट्रात साखर कारखाने आहेत – १५० कापड गिरण्या सार्वाधिक जिल्ह्यात आहेत – मुंबई “माडीया” गोंड सर्वाधिक जिल्ह्यात आहेत – गडचिरोली “स्कायबस” चे पेटंट कोणाकडे आहे – कोकण रेल्वे महाराष्ट्रात मराठी भाषिक किती आहेत – ७३% “प्लायओव्हेर्स शहर” शहरास म्हणतात – मुंबई महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय – मुंबई कारागृह विभागाचे ब्रिदवाक्य – सद्रक्षाणाय खलनिग्रहणाय मांढरदेवी दुर्घटना जिल्ह्यात घडली – सातारा (वणी) विदर्भात किती जिल्हे आहेत – ११ नॅशनल केमिकल लेबॉरटेरी कोठे आहे – पुणे टेक्सटाईल्स इन्स्टियुट कोठे आहे – इचलकरंजी सुवर्णदुर्ण सागरी किल्ला जिल्ह्यात आहे – रत्नागिरी भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे आहे – पुणे आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेज कोठे आहे – पुणे कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो – कोकण तंबाखू उत्पादना अग्रेसर जिल्हा – कोल्हापूर मराठवाडयाची राजधानी कोणती – औरंगाबाद महाराष्ट्राची उपराजधानी – नागपूर मिठागाराचा जिल्हा कोणता आहे – रायगड हरितक्रांतीची सुरुवात महाराष्ट्रात केंव्हा झाली – १९६५ राजमाता जिजाबाईचे माहेर – सिंदखेड राजा (बुलढाणा) अंबाबाई (महालक्ष्मी) चे मंदिर – कोल्हापूर गोंड राजांचा (आदिवासी) जिल्हा – चंद्रपूर “इंद्राची नगरी” शहरास म्हणतात – अमरावती गुजरात व महाराष्ट्राचे सिमेवरील जिल्हा – ठाणे आंध्रप्रदेश व महाराष्ट्राचे सिमेवरील जिल्हा – नांदेड महाराष्ट्रात किती “मेदानी प्रदेश” आहेत – ०६ महाराष्ट्रात किती प्रकारचे किल्ले आहेत – ०३ कोणत्या जिल्ह्यात खाडया जास्त ओत – रत्नागिरी अहमदनगर जिल्ह्यात किती साखर कारखाने आहेत – २३ पुणे येथे “हमाल भवन” कोणी बांधले –बाबा अढाव डेक्कन ओडीसी रेल्वे कोणाची आहे – महाराष्ट्राची किल्लारी (लातूर) येथे भूकंप केंव्हा झाला – १९९३ केळी उत्पादनाकरिता प्रसिद्ध –यावल (जळगांव) खार जमीन संशोधन केंद्र –पनवेल (जळगांव) मराठी भाषेतील पहिले नाटक – सिता स्वयंवर मराठी नाटकाचे आद्द प्रवर्तक – अण्णासाहेब किर्लोस्कर जल व भूमी व्यवस्थापन संस्था –औरंगाबाद महाराष्ट्र कारागृहाची खुली वसाहत –येरवडा (पुणे) महाराष्ट्रात मध्यवर्ती जेल किती आहेत – ८ विदर्भातील अरण्य कोणत्या प्रकारची आहेत – अर्धसदारहीत रामायणातील सीतेचे प्रसिद्ध ठिकाण – पंचवटी (नाशिक) जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाची सुरुवात – १९९४ महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा कोणता आहे – सिंधुदूर्ग तालुका नसलेला जिल्हा कोणता – मुंबई महाराष्ट्रात तन महाविद्दायल कोठे आहे – अकोला नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे – (अकोट ) अंबाजोगाई मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे – बीड चपलाकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते – कोल्हापूर जुहू-मनोरी सागरतट कोठे आहे – मुंबई उपनगर कोकणातील प्रमुख पीक कोणते – तांदूळ (भात) महाराष्ट्रातील जास्त लांबीचा लोहमार्ग – सोलापूर छ.शिवाजीचा रायगडावर राज्याभिषेक केव्हा झाला – १६७४ महाराष्ट्राच्या ऑनलाईन लॉटरीचे गांव – मेगाविन मासेमारी उद्दोगाची मोठी बाजारपेठ – डहाणू (ठाणे) गॅसवर आधारित ऊर्जा प्रकल्प – उरण (रायगड) महाराष्ट्राचे हवामान प्रकारचे आहे – उष्ण मोसमी संपूर्ण महाराष्ट्राचे हवामान प्रकारचे आहे –उष्ण मोसमी संपूर्ण महाराष्ट्राचे हवामान प्रकारचे आहे – उष्ण कटिबंधीय महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान –१२०० से.मी. महाराष्ट्रातील प्रमुख वन उत्पादन – सागवाणी लाकूड महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीके – ऊस, कापूस हापूसनंतर कोणते आंबे प्रसिद्ध आहेत – उल्फोन्सो जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोठे आहे – औरंगाबाद अजंठा लेणी कोणत्या राजाच्या काळात तयार झाली –राष्ट्रकूट राजा भारताचे “पॅरीस” शहरास म्हणतात – मुंबई विडी उद्दोगारिता प्रसिद्ध –सिन्नर (नाशिक) रेशमी कापडाकरीता प्रसिद्ध –सावळी, नागभीड (चंद्रपूर) कोशा रेशिम उत्पादन – एकोडी, बापेवाडा (भंडारा) प्लास्टिक उद्दोगाकरिता प्रसिद्ध – उल्हासनगर “यशदा” ही संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे – औरंगाबाद सावित्रीबाई फुले छात्रालय कोठे आहे – मुंबई मुंबई उपनगर जिल्ह्यात किती तालुके आहेत – ०३ “आनंदसागर” पर्यटनस्थळ – शेगाव (बुलढाणा) वनअधिकारी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे – (जळगांव) “देसाईगंज” कागद गिरणी जिल्ह्यात आहे – गडचिरोली प्रसिद्ध गणितज्ञ भास्करार्याचा जिल्हा – बीड गुरुव्दारा सचखंड महाराष्ट्रात कोठे आहे – नांदेड शेती अवजारे बनविण्याचा कारखाना – किर्लोसकर वाडी सिताबर्डी प्रेक्षणीय किल्ला कोठे आहे – नागपूर प्रसिद्ध राणीबाग कोठे आहे – भायखळा (मुंबई) प्रसिद्ध महाराजाबांग कोठे आहे – नागपूर “धाराशिव” हे जिल्ह्याचे नांव आहे – उस्मानाबाद आषाढी यात्रा सर्वात मोठी कोठे भरते – पंढरपूर “सातवाहन” काळातील महत्तवाचे शिक्षकेंद्र – पैठण महाराष्ट्रात महिला मुक्त विद्दापीठ कोठे आहे – मुंबई गहू लागवडीसाठी प्रकारचे हवामान लागते – थंड पहिल्या पावसाच्या सरी कोणत्या नक्षत्रात पडतात – मृग तंबाखूचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे – पंचगंगा महाराष्ट्रात सर्वाधिक पीकाचे उत्पादन होते – ज्वारी “धृव” अणुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे – मुंबई “हजीमलंग” बाबाची कबर “ कल्याण (ठाणे) भारतील हवामान वेधशाळा कोठे आहे – पुणे वनस्पती तुपाकरिता प्रसिद्ध जिल्हा – जळगांव हिमरुशाली व पैठणी करिता प्रसिद्ध – औरंगाबाद पैठणी साडीकरिता प्रसिद्ध – येवला (नाशिक) रसायन उद्दोगारिता प्रसिद्ध – अंबरनाथ (ठाणे) जलसिंचन अभियांत्रिकि संस्था – नाशिक राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था – नागपूर लोकरी कापडासाठी प्रसिद्ध ठिकाण – ठाणे रासायनिक खत कारखाने –थळवायशेत (रायगड) चादरीकरिता प्रसिद्ध ठिकाण – सोलापूर हळद उत्पादनात अग्रेसर जिल्हा – सांगली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना – १८६१ महाराष्ट्राचे काश्मिर कोणास म्हणतात – महाबळेश्वर मध्यप्रदेशाची पूर्वी राजधानी कोणती होती – नागपूर शिसे व जस्त जिल्ह्यात मिळतात – नागपूर सहकारी दुध उत्पादनात अग्रेसर जिल्हा – कोल्हापूर चुलबंद ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे –गोंदिया गोंदिया जिल्ह्यात खनिज मिळते – लोह, अभ्रक नारळाचे उत्पादन जास्त जिल्ह्यात होते – सिंधूदुर्ग भारतातील सर्वात मोठी सहकारी औद्दोगिक वसाहत कोठे आहे –इचलकरंजी (कोल्हापूर) देवगड, वेंगुर्ले व मालवण ही बंदरे कोणत्या जिल्ह्यात आहेत – सिंधूदुर्ग मिठाच्या सत्याग्रहात (१९३०) प्रसिद्ध पावलेले गांव कोणते –शिरोडे (सिंधूदुर्ग) “अंबोली” हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे – सावंतवाडी (सिंधूदुर्ग) सिंधूदुर्ग किल्ल्यात “ शिवछत्रपती मंदिर” कोणी बांधले – छत्रपती राजाराम संत ज्ञानेश्वरांनी इ. सन १२९६ मध्ये संजीवन समाधी कोठे घेतली –चोंडी (अहमदनगर) उमरान व मेहरुण बोर ह्या फळांकरिता प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे – जळगांव सोरशक्ती व पवनऊर्जा शक्तीचा प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे – औंरगाबाद उस्मानाबाद जिल्ह्यातील “दिगंबर जैन” तीर्थक्षेत्र कोणता आहे – कुंथलगिरी नागपूर शहर कोणत्या रेल्वे मार्गावरील जंक्शन आहे – मुंबई ते कोलकत्ता महाराष्ट्रात तांब्याचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत – चंद्रपूर भारतातील महत्तवाची लाकडाची बाजारपेठ कोणती आहे – बल्लापूर (चंद्रपूर) महाराष्ट्र व भारतातील पहिली शिक्षिका/मुख्याध्यापिका कोण – सावित्रीबाई फूले महाराष्ट्रातील अत्यंत महत्तवाचे व मोठे बंदर कोणते आहे – न्हावाशेवा (J.N.P.T.) – रायगड शिखाचे १० वे गुरु गोविंदसिंग यांची समाधी कोठे आहे – गोदावरी नदीचे काठावर – नांदेड राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (N.D.A) कोणत्या ठिकाणी आहे – खडकवासला (पुणे) ‘बॉक्साईड’ हे खनिज अधिक प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात आहेत – रत्नागिरी – कोल्हापूर विदर्भातील खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध खोरे कोणते आहे – कन्हान (नागपूर) “मिग विमान” तयार करण्याचा कारखाना कोठे आहे – ओझर (नाशिक) ट्रॉम्बे (तुर्भे) हे कशाकरिता प्रसिद्ध आहे – औष्णिक विद्दुत केंद्र (मुंबई उपनगर) “चामडी वस्तू” बनविण्याचा उद्दोग मोठया प्रमाणात कोठे चालतो – कोल्हापूर महाराष्ट्रात “मॅगनीज शुद्धीकरण प्रकल्प” कोणत्या ठिकाणी आहे – कन्हान (नागपूर) विडयांची पानें (टेंभूर्णी) गोळा करण्याचा व्यवसाय मोठया प्रमाणात कोठे चालतो – गोंदिया महाराष्ट्रातील कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे –३८२ कि.मी. महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने धावणारी रेल्वे कोणती – शताब्दी एक्स. वर्गविरहीत (जनरल डब्बे) असलेली रेल्वे कोणती आहे – शताब्दी एक्स. महाराष्ट्रातील किती लोकसंख्या ग्रामिण भागात राहते –४२% मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा प्रमुख तलाव कोणता – तानसा (ठाणे) “महाराष्ट्राची काशी” कोणत्या शहरास म्हणतात – पंढरपूर (सोलापूर) महाराष्ट्रात “लिफ्ट इरिगेशन योजना” कोणत्या धरण प्रकल्पावर आहे –विष्णुपूरी प्रकल्प (नांदेड) “विदर्भाचे नंदनवन” कोणत्या ठिकाणाला म्हणतात –चिखलदरा (अमरावती) समाजसेवक बाबा आमटे यांचे “ लोकबिरादरी” आदिवासी केंद्र कोठे आहे –हेमलकसा (गडचिरोली) महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती महामंडळ व अभ्यास संशोधन महामंडळ कोठे आहे – पुणे आय. एन. एस. हमला सैनिक प्रशिक्षण संस्था कोठे आहे – मालाड (मुंबई उपनगर) आय. एन. एस. राजेद्र सैनिक प्रशिक्षण संस्था कोठे आहे – मुंबई “सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च” कोठे आहे –ख डकवासला (पुणे) “कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंग” संस्था कोठे आहे – खडकी (पुणे) “सह्याद्री” पर्वतरांगा कोणत्या दिशेने पसरलेल्या आहेत –उत्तर – दक्षिण “सातपुडा” पर्वत महाराष्ट्राच्या सिमेवर कोणत्या दिशेने पसरलेला आहे – उत्तर आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण होते – जगन्नाथ नाना शंकरशेठ कोयनानगर (सातारा) येथे भूकंप केव्हा झाला होता –१ डिसेबंर १९६७ मुर्तिजापूर (अकोला) येथे “गौरक्षण संस्था” कोणी स्थापन केली – संत गाडगेबाबा “जहाल पक्षाची” स्थापना कोणी केली होती – लोकमान्य बा. गं. टिळक (१८९६) महाराष्ट्रात कोणत्या जिल्हृयात अधिक प्रमाणात “एड्स रुग्ण” आहेत – सांगली अमरावती येथे “श्रद्धानंद छात्रालय” कोणी सुरु केले – डॉ. पंजाबराव देशमुख महाराष्ट्रात “रबरी लागवडीचा” पहिला यशस्वी प्रयोग कोठे झाला – पडघवली (रायगड) “वस्त्रनगरी” (वस्त्राची राजधानी) कोणत्या शहरास म्हणतात – मुंबई छ. शिवाजीचे जन्मस्थान असलेला किल्ला (पुणे) कोणत्या प्राचीन घराणे कालखंडातील आहे – राष्ट्रकुट ऐतिहासिक “पावनखिंड” कोणत्या गडाजवळ आहे –पन्हाळगड (कोल्हापूर) महाराष्ट्राच्या पठारावरील आकाराने सर्वात लहान खोरे कोणते आहे – कृष्णा खोरे “झाँशीची राणी” लक्ष्मीबाई हिचे माहेर कोठे आहे – पाटोळे (जळगांव0 छत्रपती शिवाजी भोसले घराण्याचे कुलदैवत कोणते आहे – शंभू महादेव मराठवाडयाचे प्रवेशव्दार कोणत्या जिल्ह्यास म्हणता – उस्मानागाद प्रियदर्शनी इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्दान कोठे आहे –नागपूर महाराष्ट्रात चीनी मातीच्या आकर्षक भांडी तयार करण्याकरिता प्रसिद्ध ठिकाण –बल्लारपूर-भद्रावती (चंद्रपूर) महाराष्ट्रात काच उद्दोगाकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे – ओगलेवाडी (सातारा) महाराष्ट्रात ओषधी तयार करण्याकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे – पिंपर (पुणे), पनवेल (रायगड), अंबरनाथ (ठाणे) कॉफिचे मळे महाराष्ट्रात फक्त कोणत्या ठिकाणी आहेत –चिखलदरा (अमरावती) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे – नागपूर महाराष्ट्रात ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे –शिंदेवाही (चंद्रपूर) भारतातील सर्वात मोठी सहकारी सुतगिरणी “ डेक्कन को. ऑफ. स्पिनिंग मिल” कोठे आहे – इचलकरंजी कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे (अंबादेवी) मंदिर इ. सन ६३४ मध्ये कोणी बोधले –चालुक्य राजा कर्णदेव भारताची साखरपेठ कोठे एकवटलेली आहे – कोपरगांव (अहमदनगर) प्राचीन काळी ९ ऋषींचे निवासस्थान (नवदंडी) वरुन कोणत्या शहराचे नांव पडले – नांदेड खादी व ग्रामउद्दोग वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेले “ मगन संग्रहालय” कोठे आहे – वर्धा राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र सन १९९७ पासून कोठे कार्यरत आहे – मांजरी (पुणे) सन १९७४ मध्ये स्थापन झालेली “ वसंतदादा पाटील शुगर इनिस्टटयूट” कोठे आहे –मांजरी (पुणे) “प्रवरानगर” (लोणी) अहमदनगरमधील साखर कारखान्याचे नांव काय आहे – पद्मश्री विठ्ठलराव विख- पाटील सहकारी साखर कारखाना (भारतातील सार्वात पहिला साखर कारखाना –१९४९) म्हैसूर येथील “ वृंदावन गार्डन” व काश्मिर येथील “शालीमार उद्दान” यांच्या धर्तीवर रचना करण्यांत आलेले पैठण येथील उद्दानाचे नांव काय आहे –संत ज्ञानेश्वर उद्दान सन १७३९ मध्ये चिमाजी आप्पांनी पोर्तूगीजांकडून कोणता किल्ला जिंकला –वसईचा भूईकोट किल्ला आर्म ॲम्युनेशन फॅक्टरी (दारुगोळ्याचा कारखाना) कोठे आहे – खडकी (पुणे) ऐतिहासिक “आगाखान पॅलेस” जेथे कसतुरबा गांधीच मृत्यृ झाला ते कोठे आहे –येवरडा (पुणे) छ. संभाजी महाराजांचे समाधीस्थळ पुणे जिल्ह्यात कोठे आहे – वढू (ता. शिरुर) आशिया खंडातील सर्वात मोठा “वसंतदादा पाटील शेतकरी साखर कारखाना” कोठे आहे – सांगली द्राक्षांपासून मनुके तयार करण्याचा उद्दोग मोठया प्रमाणात कोठे चालतो – तासगांव (सांगली) गोवा राज्याचे सहकार्याने “तिल्लारी जलविद्दुत प्रकल्प” कोठे उभारण्यात आला आहे – चंदगड (कोल्हापूर ) बाजीप्रभू देशपांडे यांच्या हौतात्म्याने पावंन झालेली “पावनखिंड” कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापूर भंडारदार धरणाच्या (विल्सन बंधारा) जलाशयास कोणत्या नावाने आळेखतात – आर्थर सरोवर धुळे व नंदूबार जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याशी लागून आहेत – गुजरात व मध्यप्रदेश महाराष्ट्रातील एकूण आदिवासी लोकसंख्येया तुलनेत नंदूबार जिल्ह्यात किती आदिवासी राहतात – ६०% प्राचीन काळी लोणार सरोवर (बुलढाणा) कोणत्या नावाने आळेखला जात असे – बैरजतीर्थ संत गाडगेबाब व संत तुकडोजी महाराजांची कोणत्या एकाच जिल्ह्यातीत जन्भूमी आहे – अमरावती म. गांधीजांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या “ राष्ट्रभाषा प्रचार समिती” चे मुख्यालय कोठे आहे – वर्धा नागपूर जिल्ह्यात “कन्हान” व भंडारा जिल्ह्यात “तुमसर” येथे कोणते धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत – मँगनीज वाघांप्रमाणे मगरीसाठीही प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्दान कोणते आहे –तांडोबा (चंद्रपूर) कोळशाच्या खाणी व सिमेंट कारखान्याकरिता वर्धा नदीकाठीचे प्रसिद्ध ठिकाण कोणते – धुगुस (चंद्रपूर) गोंड, माडीया गोंड, कोलाम व परधांन या आदिवासी जमाती कोणत्या जिल्ह्यात आहेत – चंद्रपूर, गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या राज्याच्या सीमा लागून आहेत – छत्तीसगड व आंध्रप्रदेश आदिवासी जमात नंदूरबार जिल्ह्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे – गडचिरोली महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळींबाची जात कोणती आहे – गणेश “शेतकरी” हे मासिक कोण प्रकाशित करतो – महाराष्ट्र कृषी संचलणालय महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी “कासवजी दावर” यांनी कोठे उभारली – मुंबई (१८५४) महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक जंगलक्षेत्र आहे – मराठवाडा (विशषत: अहमदनगर) महाराष्ट्रातील कोणता किल्ला मराठयांना कधीही जिंकता आला नाही – मुरुड-जंजिरा (रायगड) महाराष्ट्रातील “दुमजली धावणारी एक्सप्रेस रेल्वे (डबल डेकर)” कोणती आहे – सिंहगड एक्स. महाराष्ट्रातील “मधुमक्षिका पालन केंद्र” म्हणून प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोठे आहे – महाबळेश्वर (सतारा) महाराष्ट्र राज्यास कोणत्या पद्धतीने विद्दुतपुरवठा होतो – औष्णिक विद्दुत विद्दूत उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते – महाराष्ट्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोळसा मोठया प्रमाणात सापडतो? – चंद्रपूर, नागपूर मँगनीज व कच्चे लोखंड खाणकामासाठी प्रसिद्ध रेड्डी बंदर हे गांव मोणत्या जिल्ह्यात आहे ? सिंधुदुर्ग महाराष्ट्रात दुध भुकरी तयार करण्याचे कारखाने –मिरज (सांगली), गोरेगांव (मुंबई उपनगर), निलंगा (नांदेड) कोकण रेल्वेचा भारतातील सर्वात लांबीचा (६.५कि.मी.) बोगदा कोठे आहे? – कुरबुडे (रत्नागिरी) ब्रॉडगेज-मिटरगेज-नॅरोगेज हे तिनही रेल्वेमार्ग कोणत्या जंक्शनमध्ये एकत्र येतातघ् –मिरज जंक्शन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरिल बोगदे कोणी बांधले आहेत? कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मर्यादित महाराष्ट्रातील सर्वात जुनी आदिवासी जमात कोणती आहे ? – माडीया गोंड (चंद्रपूर गडचिरोली) महाराष्ट्रातला सार्वाधिक लांब सिमा कोणत्या राज्याशी भिडलेली आहे ? – मध्य प्रदेश महाराष्ट्रात सर्वात क्षेत्र असलेली मृदा (जमीन) कोणती ? – रेगुर (काळी मृदा) तापी खोऱ्यातील (महाराष्ट्र) धुळे जळगांव-नंदुरबार जिल्ह्यास कोणता प्रदेश म्हणतात – जळगांव (खांदेश) महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे लोहमार्ग कोणत्या जिल्ह्यात आहे ? – सोलापूर “कुटुंब कल्याण योजनची” मोठया प्रमाणात अमंलबजाणी करणारे राज्य ? – महाराष्ट्र ‘वॉटर ॲण्ड मॅनेजमेंट इन्स्टीटयुट’ जल आणि भुमी व्यवस्थापन कुठे आहे ? – औरंगाबाद राजश्री शाहु महाराजांची जन्म भूमी कागल शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ? – दुधगंगा भारताचे मँचेस्टर अमदाबाद आहे तर महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणते ? –इजलकरंजी (कोल्हापूर) महाराष्ट्रात तोफखाना प्रशिक्षण शाळा (आर्टिलरी स्कूल) कोठे आहे ? –देवळाली (नाशिक) हिमालय पर्वत कोणत्या खडकापासून तयार झाला आहे ? –अग्निजन्य खडक महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून तयार झाले आहे ? – बेसॉल्ट खडक महाराष्ट्राचे नैसर्गिक रचनेच्या दृष्टिने किती भाग पडतात ? – दोन (२) १,२,५,व १० रुपयांच्या नाणी बनवण्याचा कारखाना कोठे आहे ? – मुंबई महाराष्ट्रातील चित्रपट निर्मितीचे प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ? – कोल्हापूर व मुंबई सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ? – पश्चिम घाट महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे ? – बेसॉल्टस खडक महाराष्ट्रात मोटारी बनविण्याचे कारखान कोठे आहे ? –मुंबई, चिंचवड (पुणे) जग प्रसिद्ध अजंठा व एैलोरा बोद्ध लेणी कोठे आहे ? –औरंगाबाद (अजिंठा पर्वतात) महाराष्ट्रात कुठे आपापल्या घरांना कुलपेलावत नाहीत ? – शनिशिंगणापूर (अहमदनगर) साडेतीन शक्तीपीठापैकी सप्त शृंगी देवीचे “अर्धशक्ती पीठ” कोठे आहे ? – वणी (नाशिक) समाज सेवक ‘बाबा आमटे’ यांचे कृष्ठरोग निर्मुलन केंद्र “आनंदवन” कोठे आहे ? – वरोरा (चंद्रपूर) कापूस उत्पादनाचे क्षेत्र सर्वाधिक कोणत्या विभागात आहे ? – विदर्भ महाराष्ट्र शासनाने “ अतिप्राचीन व अतिमागास” म्हणून कोणत्या अदिवासी जमातीला मान्यता दिली आहे – माडियागोंड रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ हे विद्दुत प्रकल्प कोणत्या कंपनीने राबविले आहे ? एन्रॉन सन २००५ चा माहितीचा अधिकार मिळवून देणारे समाजसेवक –अण्णा हजारे (राळेगणसिद्धी) कष्टाची भाकर ना नफा – ना तोटा या तत्वावर योजना कोणी होती ? –बाबा आढाव नर्मदा बचाव आंदोलन (सरदार सरोवर) च्या नेत्या कोण होत्या ? –मेधा पाटकर बृहन्मुंबई ह्या सर्वात जुन्या महानगरपालीकाची स्थापना केव्हा झाली ? –४ सप्टेंबर १८७३ महाराष्ट्रात प्रमुख हातमाग केंद्रे कोठे आहेत ? –इचलकरंजी, मालेगांव, सोलापूर, भिवंडी भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे ? – धुळे-कोलकत्ता (एन.एच-६) मुंबई उपनगर येथिल सहार विमानतळाचे नाव काय आहे ?धुळे-अकोला (एन.एच-६) टाटा मेमोरियल सेंटर (कॅन्सर हॉस्पिटल) कोठे आहे ? – छ. शिवाजी, महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्दापीठ म्हणून केव्हा झाले / १९९४ महाराष्ट्रातील मुंबई उच्च न्यायालयाची तीन खंडपीठे कोणती ? –नागपूर, औरंगाबाद, पणजी (गोवा) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पुख्यालय (एम.पी.एस.सी) कोठे आहे ? – मुंबई महाराष्ट्रातील सर्वाधिक सैन्यात भरती कोणत्या जिल्ह्याचे जवान होतात ? – सातारा अमरावतीचे अंबाबाईचे मंदीर अस्पृशांसाठी खुले करण्यास कोणी प्रयत्न केले ? – डॉ. पंजाबराव देशमुख महाराष्ट्राचे सहकार महर्षि म्हणून कोणास ओळखले जाते / – पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाष्ट्रात कोणत्या तालुक्यात नेहमी नखलवादी कारवाया होतात ? – भामरागड (गडचिरोली) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी प्रकल्पवर्षा अंतर्गत (कृत्रिम पाऊस) रडार यंत्रणा बसवण्यात आली ? – शेगांव बारामती अजंठा-वेरुळ लेणी कोणत्या प्रकारच्या खडकात कोरलेली आहे ? – बेसॉल्ट मुंबईच्या कोणत्या इमारतीला युनोस्कोकडून जागतिक वारसा मिळाला आहे ? –छ. शिवाजी टर्मिनस (सी.एस.टी) पुणे जिल्ह्यात सामाजिक वनीकरण्याचे कार्य कोणत्या संस्थेने केले ? –वनराई (मोहन धारीया) शेतीसाठी पाणी ह्या पुस्तकाव्दारे एकात्मीक पाणलोअ क्षेत्र या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी कोणी केली ? –ना.धो.महानोर कोरडवाहू शेतीसाठी आदर्श गांव म्हणून विकास घडवून आणण्याचे योजनेला म्हणतात ? – कृषी पंढरी यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या देशाच्या मदतीने कापुस शेती विकास प्रकल्प उभारण्यात आला ? – इस्त्राईल अजंठा व एलोरा लेण्यातील चित्रकलेचा विकास कोणत्या राजाचे काळात झाला ? – राष्ट्रकुट राजा महाराष्ट्रातील १०४ कापड गिरण्यापैकी फक्त मुंबईतच किती कापड गिरण्या आहेत ? –५४ महाराष्ट्र सरकारने गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे प्रयत्नाने डांन्सबार बंदी विधेयक केव्हा मंजूर झाले ? – २१ जुलै २००५ महाराष्ट्रातील २ महानगरपालिका सोडून २१ महानगरपालिकांसाठी कोणत्या वर्षिचा कायदा आहे ? – १९६५ चा कोणत्या २ महानगरपालिकांसाठी सन १९६५ चा कायदा लागू नाही –मुंबई व नागपूर महाराष्ट्रात ज्वारी ह्या पिकांचे खालोखाल कोणत्या पिकाचे उत्पादन होते ? – सोयाबिन ऊसाच्या मळीपासून जैविक उर्जा इथेनाल कोठे निर्मित केले जाते ? – परळी वैजनाथ (बीड), निफाड (नशिक) मुंबईत ७ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट कोणत्या रेल्वेमार्गावर केव्हा झाला ? – उपनगरीय रेल्वे (जुलै२००६) बालकूपोषण निर्मूलन कार्यक्रम दुर्गम आदिवासी भागात कोणत्या दांम्पत्यांनी केला ? – डॉ. राणी व डॉ. अभय बंग छ. शिवाजी व संभाजी महाराज ह्यांचे समुहशिल्प जुहू चौपाटीवर कोणी तयार केले ? –शरद कापूसकर (१९९४) कोकणात जलसिंचनासाठी कोणतया नदीवर धरण बांधण्यात आले आहे ? – सूर्या महाराष्ट्रावर पहिले राज्य करणारे राज्यकर्ते कोण होते ? – सातवाहन अष्टविनायकांपैकी ५ अष्टविनायक कोणत्या एका जिल्ह्यात आहेत ? – पुणे महाराष्ट्रातील सार्वात मोठी शंकराची पिंड व सर्वात मोठा नंदी कोठे आहे ? – कोपीनेश्वर (ठाणे) कारंजा हे नृसिंह सरस्वती दत्ताचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ? – वाशिम महाराष्ट्रातील कांदा व लसन पिकांकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते ? – निफाड, लासलगांव (नाशिक) मुंबईतील पहिली शाळा नाना शंकरशेठ यांनी कोणाच्या सहकार्याने काढली ? – दादाभाई नौरोजी महाराष्ट्रातील कोणते शहर पवित्र शहर म्हणून जाहीर झाले आहे ? – नांदेड महाराष्ट्रात विशेषत :स गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्दांचा कोणता गटा आक्रमक आहे –पिपल्स वॉर ग्रुप मुंबई येथे पं. जवाहरलाल नेहरुंनी महाराष्ट्र पोलीस ध्वज केंव्हा प्रदान केला – २ मे १९६१ महाराष्ट्रातील क्रिडा क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता –छ. शिवाजी अवार्ड महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्दान क्षेत्रफळाने जास्त आहे – ताडोबा चंद्रपूर नळदुर्ग किल्लयातील प्रेक्षणीय पाणी महल कोणत्या जिल्ह्यात आहे –उस्मानाबाद मुंबई हायमधून तेल काढण्यासाठी उभारण्यात आलेल्या यंत्राचे नाव – सागर सम्राट महाराष्ट्रात रब्बी पीके कोणत्या ऋतूत घेतील जातात –हिवाळ्यात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालीका कोणती आहे – पिपंरी- चिंचवड पुणे भारतरतन मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत – महर्षी धों.के.कर्वे १९५८ महाराष्ट्रातील सार्वत उंच शिखर कोणते –सह्याद्रीतील कळसुबाई १६४६ मीटर अहमदनगर एव्हरेस्अ शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन कोण –सुरेंद्र चव्हाण राष्ट्रपतीपदक मिळविणारा पहिला मराठी चित्रपट कोणता – श्यामची आई औद्दोगिकदृष्टया सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता – गडचिरोली नागपूर जिल्ह्यातील मोठी औष्णिक विद्दुत केंद्रे – खापरखेडा, कोराडी खापरखेडा महाराष्टात सर्वात मोठी महाराष्टात सिमेंटचे सर्वाधिक कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत – गडचिरोली पेट्रोलियम शुद्धीकरणाचा महाराष्ट्रातील पहिला कारखाना कोटे आहे –तुर्भे नवी मुंबई ज्वारी हे पीक सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते –सोलापूर – परभणी महाराष्ट्रात सर्वाधिक कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत – नागपूर महाराष्ट्रात लाकूड उद्दोग मोठया प्रमाणात कोणत्या ठिकाणी होतो –परतवाडा अमरावती महाराष्ट्राची पहिली महिला आय.पी.एस.पोलीस अधिकारी कोण –मिरा बोरवणकर पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती –वि.स.खांडेकर ययाती-१९७४ दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती – वि.वा.शिरवाडकर विशाखा-१९८७ तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती – विंदा करंदीकर अष्टदर्शने २००३ चौवथा ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती – रविंद्र केळकर व सत्यव्रत शास्त्री २००६ महाराष्ट्रात एड्सच्या लसीची चाचणी प्रथम कोठे घेण्यात आली – भोसरी पुणे ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर कोणते धरण आहे – मोडकसागर वैनगंगा नदीवरील गोसी खुर्द प्रकल्प ह्यास काय म्हणून घोषित करण्यात आले आहे – राष्ट्रीय प्रकल्प शतक-यंना ७/१२ उपार वितरीत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरु केली आहे – ग्रामदूत योजना निर्मल ग्रामयोजनेत सर्वाधिक पुरस्कार कोणत्या जिल्ह्याने प्राप्त केले आहे – कोल्हापूर महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेची सुरुवात केंव्हापासून झाली – १५ ऑगस्ट २००७ नोंदणी व मुद्रांक विभागासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली संकणक प्रणाली कोणती – सरीता महाराष्ट शासनाकडून ६ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केंव्हापासून सुरु झाली –१ एप्रिल २००९ महाराष्ट शासनातर्फे सन २००८ पासून कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करतात – २८ सप्टें. जस्टीस ऑफ पिस ही पदवी सर्वप्रथम कोणास मिळाली – नाना शंकरशेठ मुंबईच्या सात बेटांची निर्मिती मुंबईचे निर्माते कोणी केली –जेरॉल्ड अंजिअर महाराष्ट्रातील चार व्याघ्रप्रकल्प कोणती आहे – १ मेळघाट-अमरावती २ ताडोबा-चंद्रपूर ३पेंच-नागपूर ४ सहृयाद्री-प.घाट
Related
Post navigation
error: Content is protected !!