Skip to content
- जन्म : २३ मार्च १८७३ @ जमखंडी, कर्नाटक
- 1903 – आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद @ Amsterdam – शिंदे भारताचे प्रतिनिधी म्हणून हजर.
- ते टिळक व गांधीजींच पुरस्कर्ते होते
- १९३३- त्यांनी ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा प्रबंध कोल्हापूर येथे प्रकाशित केला.
- १९१७ च्या कॉंग्रेस अधिवेशनात त्यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव पारित करून घेतला.
- १८१८ मध्ये त्यांनी मुंबईत अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित केली.(अध्यक्ष: सयाजीराव गायकवाड)
- २५ डिसेंबर १९२० – अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद @ नागपूर
- अध्यक्ष – महात्मा गांधी
- मोतीलाल नेहरू, वाल्लाभाई पटेल, सरोजिनी नायडू उपस्थित.
- विठ्ठल शिंदेनी इंग्रज सरकारपुढे मांग वसाहत संकल्पना सादर केली. त्यानुसार सातारा जिल्ह्यात प्रायोगित तत्वावर पहिली वसाहत उभारण्याचे ठरले.
- ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ
- ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा प्रबंध लिहिला
- बडोदा सरकारने त्यांना १९३२-३३ साली दलितमित्र हा पुरस्कार दिला
- पुणे नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून ते उभे राहिले. मात्र पराभूत झाले.
- अस्पृश्यतेच्या स्वतंत्र मतदारसंघावरून शिंदे आणि आंबेडकर यांच्यात मतभेद होते.
Related