1) 1885- मुंबई – व्योमेश्चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी उपस्थित होते.
2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष
3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष
4)1888 -अलाहाबाद – जॉर्ज यूल -पहिले ब्रिटीश अध्यक्ष
5)1889- मुंबई- सर विल्यम वेडनबर्ग – दुसरे ब्रिटीश अध्यक्ष
7) 1891 – नागपूर – पी आनंद चार्लू
11) 1895 -पुणे -सुरेंद्रनाथ बॅनर्जी – ICS परीक्षा भारतात घेतली.
12) 1896 -कलकत्ता- महमद रहिमतुल्ला सयानी -वंदे मातरम टागोरांनी गायले.
16) 1900 – लाहोर – एन.जी. चंदावरकर – पहिले मराठी अध्यक्ष
22) 1906 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच चतुसुत्रीचा स्विकार केला.
23) 1907 -सुरत -रासबिहारी घोष – मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट
26) 1911 – कलकत्ता बिशण नारायण धर – जण-गण-मन टागोरांनी गायले.
31) 1916 – लखनौ – अंबिका चरण मुजूमदार ऐक्य -करार/लखनौ करार
32) 1917 – कलकत्ता -अॅनी बेझंट पहिल्या महिला अध्यक्ष
35) 1920 – नागपूर – सी विजय राघवाचार्य- काँग्रेसच्या घटनेत बदल
39) 1924- बेळगाव -महात्मा गांधी एकदाच अध्यक्ष
40) 1925 -कानपूर -सरोजिनी नायडू – पहिली भारतीय महिला अध्यक्षा
43) 1926 – कलकत्ता -मोतीलाल नेहरू – वसाहतीची मागणी, पहिले युवक अधिवेशन
44) 1929 -लाहोर -जवाहरलाल नेहरू – पूर्ण स्वराज्याची मागणी
50) 1936 – फैजपूर – जवाहलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
51) 1938 -हरिपूरा -सुभाषचंद्र बोस – पटट्भी सितारामय्याचा पराभव
52) 1939 -त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट
53) 1940 – रामगड -अब्दुल कलाम आझाद – सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण अध्यक्ष
61) 1955 – आवडी -यू.एन.ढेबर समाजवादाचा ठराव मांडला