राजर्षि शाहू महाराज

  • जन्म: २६ जुलै १८७४
  • मूळ नाव – यशवंतराव
  • वडील – जयाशिंगराव आबासाहेब घाटगे
  • आई – राधाबाई
  • १७ मार्च १८८४ – कोल्हापूरच्या आनंदीबाईसाहेब यांनी यशवंत यास दत्तक घेऊन शाहू असे नामकरण.
  • १८८५- १८८९ – राजकोट येथील राजकुमार कॉलेजात शिक्षण.
  • १८९०-९४ – धारवाड येथे शिक्षण
  • १ एप्रिल १८९१- बडोद्याच्या खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाईसाहेब यांच्याशी विवाह
  • २ एप्रिल १८९४ – कोल्हापूरच्या राज्याची सूत्रे हाती घेतली.
  • १८९५ – शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना
  • १८९९- वेदोक्त प्रकरण
  • २६ जुलै १९०२ – मागासवर्गीयासाठी ५० % आरक्षण.
  • १९०६ – शाहू छत्रपती स्पिनिंग आणि विव्हिंग मिल ची स्थापना
  • १९०७ – सहकारी तत्वावर कापड गिरणी उभी केली.
  • १९०७- अस्पृश्य विध्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह. मराठा विध्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया वसतिगृह
  • १९०८- भोगावती नदीवर राणी लक्ष्मीबाई तलाव
  • १९११ – सत्यशोधक समाजाची स्थापना.
  • १९११- पंचम जॉर्जच्या राज्याभिशेकाबद्दल दरबार भरवून आनंद व्यक्त केला
  • १९१३- कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा सुरु.
  • सप्टेंबर १९१६ – सक्तीच्या शिक्षणाचा कायदा
  • १९१७- विधवा पुनर्विवाह हा कायदा पास केला.
  • १९१७- मोफत व सक्तीचे शिक्षण लागू (७ ते १४ वर्ष)
  • १९१८- कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा सुरु.
  • २७ जुलै १९१८ – हजेरी पद्धत बंद
  • १५ सप्टेंबर १९१८ – कुलकर्णी वतने नष्ट केली
  • १२ जुलै १९१९- कोल्हापूर इलाख्यातील विवाहासंबंधी कायदा.
  • २ ऑगस्ट १९१९ – क्रुरपनाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदा
  • जून १९२० – शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद @ नागपूर.
  • जुलै १९२०- मराठा पुरोहित तयार करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक विद्यालय’ सुरु.
  • १२ ऑक्टोबर १९२० – क्षात्रजगद्गुरु संबंधीचा जाहीरनामा प्रसिद्ध
  • मे १९२१ -महार वतन खालसा  (१९५८ मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कायदा करून महार वतनाचा शेवट केला.)
  • देवदासी प्रतिबंध कायदाही केला.
  • कोल्हापुरातील शिवाजी क्लब या क्रांतिकारी संघटनेला त्यांनी दरवर्षी ५०० रुपयाची आर्थिक मदत केली.
  • क्रांतिकारकांनी काढलेल्या वनिता वस्त्र भांडार मधून ते दरवर्षी संस्थानाची सरकारी कापड खरेदी करत.
  • रखमाबाई केळवकर यांना शिक्षणाधिकारी म्हणून नेमले.
  • शाहू महाराजांनी शिक्षणात सर्वाधिक प्राधान्य व महत्व प्राथमिक शिक्षणाला दिले.
  • पाटील व तलाठी शाळा सुरु.
  • लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूल सुरु.
  • गंगाराम कांबळे या महार व्यक्तीला ‘सत्यसुधारक हॉटेल’ टाकून दिले.
  • महाराजांनी गुरुकुलात कर्नल वुड हाउस या नावाने अनाथालय स्थापन केले.
  • चिरोलच्या ‘इंडियन अनरेस्ट’ या ग्रंथाचा मराठी अनुवाद करून त्याच्या प्रती मोफत वाटल्या.
  • ” नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत ” असा धनंजय कीर यांनी शाहू महाराजांचा गौरव केला.
  • पाचशे लोकवस्तीवरील प्रत्येक गावात शाळा काढली.
  • दरवर्षी सरकारी महसुलापैकी सहा टक्के खर्च शिक्षणावर.
  • १९१२- पाटील शाळा – दिल्ली दरबार पाटील शाळा असे नाव दिले.
  • २७ डिसेंबर १९१७ – अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे ११ वे अधिवेशन @ खामगाव. अध्यक्ष: शाहू
  • भारतातील विध्यार्थी वसतिगृहाचे अद्य जनक
  • मृत्यू : ६ मे १९२२

©www.mpscmantra.com

अधिक महितीसाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉइन करा >> @mpscmantra

जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा >> https://telegram.me/mpscmantra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *