Skip to content
- स्थापना: १८७५ @ मुंबई
- मुख्यालय नंतर लाहोरला स्थलांतरित
- दयानंद सरस्वती
- उद्देश : प्राचीन वैदिक धर्माला शुद्ध स्वरुपात पुनर्स्थापित करणे
- वेदांकडे चला चला हा संदेश दिला.
- आर्य समाजाने मुलांसाठी विवाहाचे वय २५ वर्ष आणि मुलींसाठी १६ वर्ष निर्धारित केले
- दयानंदानी हिंदू प्रजातीला ‘बच्चो का बच्चा‘ अशी उपाधी दिली.
- दयानंद अंग्लो वैदिक स्कूल : अशाप्रकारची पहिली शाळा १८८६ मध्ये लाहोर येथे सुरु झाली
- १९०२ मध्ये स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार मध्ये ‘गुरुकुल कांगडी‘ ची स्थापना केली
- हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ‘शुद्धीकरण चळवळ ‘ चालवली
- राम व कृष हे ईश्वराचे अवतार नसून महापुरुष होते.
- आर्य समाजाचे प्रमुख सामाजिक उद्देश:
- ईश्वराप्रती पितृत्व आणि मानावाप्रती भातृत्वाची भावना ठेवणे
- स्त्री पुरुष समानता
- लोकांमध्ये पूर्ण न्यायाची स्थापना
- सर्व राष्ट्रांमध्ये सौहार्दाचे वातावरण
Related
error: Content is protected !!